//////////////////////////////////////////////
🙏👏 विशेष आभार🙏👏
"विजयी झाल्यावर तर सर्वांचं कौतुक होतच पण जे पराभूत झाले यांना ह्या वेळी धीर देणे खूप महत्वाचे असते."
जे निवडणुकी मध्ये पराभूत झाले अशा सर्व उमेदवारांसाठी एका निवडणुकीचा पराभवाने खचू नका.
'एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता'
खरा लढवय्या तोच असतो जो पुन्हा पुन्हा संघर्ष करून फिनिक्स पक्षाप्रमाणे हवेत उंच भरारी घेतो.
हेच ओळखून..
मा. पालकमंत्री
विजयकुमार देशमुख
व भाजपा शहर अध्यक्ष
प्रा. अशोक निंबर्गी सर व शहरातील नेतेगण व पदाधिकार्यांनी विजयी उमेदवार सोबत पराजय उमेदवारांचे सत्कार घडवून आणले.
या सर्वांचे विशेष आभार...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©पद्मकमळ
No comments:
Post a Comment